Wednesday, March 20, 2019

कशी झाली होळी ची सुरवात

भारतात सणांना खूप महत्व आहे , आणि आपण सगळे जण
होळीची खूप उत्सुकतेने वाट पाहतो ,
पण तुम्हाला माहितेय का होळी ची सुरवात कशी झाली?


या मागे एक प्राचीन दंतकथा आहे
प्राचीन भारतात हिरण्यकश्यपु नावाचा राजा होता ,
त्याच्या मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णू चा खूप मोठा भक्त होता
तो दिवसभर देवाचे नामस्मरण करत असे ,
हीच गोष्ट राजा हिरण्यकश्यपू ला पटत नसे
वेळोवेळी सांगून देखील मुलगा प्रल्हाद ऐकत नसल्याने
कठोर राजाने त्याला मारण्याची योजना केली
आणि हिरण्यकश्यपू ची बहीण "होलिका" ची मदत मागितली
तिला अग्निमध्ये न जळण्याचा वर होता

तेव्हा प्रल्हादला घेऊन ती आगीत गेली
पण भगवान विष्णूचा कृपेने भक्त प्रल्हाद ला काहीही इजा
झाली नाही आणि "होलिका" जळून राख झाली ।
त्या नंतर भगवान विष्णूंनी
नरसिंहाचे रूप घेऊन राजा हिरण्यकश्यपू चा वध केला

आणि याच मूळे वाईट शक्ती जाळून टाकण्यासाठी
होळी साजरी करतात

आमचे लेख तुम्हाला मेल द्वारे मिळण्यासाठी आताच subsribe करा

इथे वाचा
 होळी ला रंग का खेळतात?

No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-